Tuesday, May 11, 2010

लोकसत्ता हास्यरंग ५ ऑक्टोबर २००३

ममताला जाणवलं की तिचा पती तिच्यावर आता तितकं प्रेम करत नाही, जेवढं लग्नानंतरच्या दिवसात करत होता. एक दिवस जेवताना तिने प्रेमाने म्हटलं, ‘‘अहो, आता तुमच्या वागण्यात पहिल्यापेक्षा किती बदल झाला आहे. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या ताटातील भाजी माझ्या ताटात वाढत होतात. आता असं का करत नाहीत ? काय मी आता सुंदर दिसत नाही ?‘‘ यावर पतीने तिला सांगितलं, ‘‘नाही प्रिये, असं नाही. खरं म्हणजे आता तुला भाज्या बनवता येऊ लागल्या आहेत.‘‘

तुषार भगवान कुटे, पिंपरी पेंढार

1 comment:

Rahul said...

Ekdam zakaassssssss